देश-विदेश
featured/block-3
महाराष्ट्र
featured/block-3
राममंदिराच्या उद्घाटनावेळी अयोध्येत सनईच्या सुरांनी वातावरण भारावून टाकणारे पंडित कल्पेश शंकर साळुके आता थेट शिवतीर्थावर सनई वाज...
जोगेश्वरी (पूर्व), प्रभाग क्र. ७३ मधील गांधीनगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील शौचालयाच्या टाकीमधून घाणीचे पाणी वारंवार बाहेर येत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच स्थानिक रहिवाशांना होत होता.
मुंबई, दि. २७ : मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून, आता प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲपचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे अभ्यागतांना आता पूर्वनियोजित वेळेनुसार आणि ठराविक विभागातच प्रवेश मिळणार आहे.
अभ्यागतांना केवळ संबंधित विभागात आणि ठरलेल्या वेळेतच प्रवेश करता येणार.
अनधिकृत ठिकाणी फिरताना आढळल्यास कारवाई होणार.
मंत्रालयातील काम संपल्यावर निर्धारित वेळेत बाहेर पडणे बंधनकारक.
दुपारी १२ वाजता प्रवेश दिला जाणार.
स्वतंत्र रांगेची सुविधा उपलब्ध.
वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
दुपारी २ नंतरच प्रवेश मिळेल.
‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे ऑनलाइन प्रवेश पास घ्यावा लागेल.
आधार कार्ड, वाहन परवाना किंवा पॅन कार्ड यांसारखे ओळखपत्र आवश्यक.
गार्डन गेट येथे विशेष मदत केंद्र सुरू.
ऑनलाईन नोंदणी व मदतीसाठी एक खिडकी उपलब्ध.
Play Store किंवा Apple Store वरून ॲप डाऊनलोड करा.
आधार क्रमांकाच्या आधारे छायाचित्र ओळख पटवून नोंदणी करा.
संबंधित विभागासाठी स्लॉट बुक करून QR कोड प्राप्त करा.
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर QR कोड दाखवून RFID कार्ड मिळवा.
सुरक्षा तपासणी झाल्यावर प्रवेश मिळेल.
बाहेर जाताना RFID कार्ड परत करणे बंधनकारक.
प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता व वेग.
सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम.
रांगेशिवाय जलद प्रवेश.
‘डिजीप्रवेश’ ॲपमुळे मंत्रालयात प्रवेश अधिक सोपा आणि सुरक्षित होणार असून, नवीन प्रणालीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
COPYRIGHT © Nyay Ranbhumi